नागरदेवळेनागरदेवळे भागातील लक्ष्मीनगर येथील रस्ता अंत्यंत खराब झाला आहे. तेथे पावसामुळे चिखलात वाहन अडकत आहेत. रस्ता कच्चा असल्याने पाणी साठले की तेथे चिखल होत आहे. पाणी वाहून जाण्याची सोय नसल्याने पावासानंतर बराच काळ पाणी साठून राहते. नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर तेथील रस्त्याची दुरुस्ती करावी.- सागर चाबुकस्वार
रस्ता खराब
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Sep 2017, 5:30 am