भिंगार : येथील पंचशील कमानीजवळ काही दिवसांपासून पाणी गळती होत असल्याने मजबूत रस्त्यावरील खडी मोकळी झाली असून रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. पिण्याच्या पाण्याचा असा अपव्यय होऊन रोज हजारो लिटर पाणी वाया तर जातेच, त्याचबरोबर खड्डे पडून रस्त्याही खराब होत आहे. त्यामुळे ही समस्या लवकरात लवकर सोडवणे आवश्यक आहे. - शहाजान शेख
पाण्याच्या गळतीमुळे रस्ता होतोय खराब
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jan 2020, 5:45 am