अहमदनगर जिल्हाधीकारी कार्यालयासमोरील रस्ता नेहमीच रक्ताने माखलेला असतो, या रस्त्यावर गेल्या कित्येक वर्षांपासुन सांडपाणी सांडलेले असते त्या पाण्यात प्रामुख्याने कुठल्यातरी जनावरांचे रक्त मिश्रण असावे कारण तेथुन प्रवास करतांना मेलेल्या जनावरांचाही उग्र वास नेहमीच येतो , येथे प्रश्न हा निर्माण होतो की हा वास किंवा सांडपाणी जिल्हाधिकार्यांना कसे दिसत नाही.. या रक्तरंजीत पाण्याचा व वासाचा नगरकरांबरोबरच नगरशहरात येनार्या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तिस त्रास सहन करावा लागतो तो ही निमुटपने...यावर लवकरात लवकर कार्यवाही व्हावी ही नगरकरांची अपेक्षा...
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचा रस्ता रक्तरंजीत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 May 2017, 5:35 am