दिल्लीगेटः मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सोमवारी सुरू होते. मात्र, हे काम सुरू असताना पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रस्त्यांवर करण्यात आलेले पॅचिंग टिकेल का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यांची कामे दर्जेदार केल्यास, पावसानंतर खड्डे पडण्याची समस्या नक्कीच कमी होऊ शकते. त्यादृष्टीने संबंधित यंत्रणेने नियोजन करणे आवश्यक आहे. - अरविंद मुनगेल
रस्त्याचे काम दर्जेदार हवे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Sep 2019, 5:42 am