नगरः ग्रामीण भागामध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. त्यामुळे अनेकदा नगर शहरामध्ये कामानिमित्त आलेल्या ग्रामीण भागातील नागरिक येथून पाणी घेऊन जाताना दिसतात. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे नगर शहरात बहुतांश ठिकाणी पाणी वाया जाताना दिसते. पाण्याचा अपव्यय होऊ नये, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. - दिनेश कुलकर्णी
टंचाईच्या झळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Jun 2019, 5:41 am