नगरविळद ते पुणे रोडपर्यंतच्या बायपासप्रमाणेच शेंडी ते एमआयडीसी हा टप्पाही अत्यंत खराब झाला आहे. रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. औरंगाबाद रोड आणि मनमाड रोडला जोडणारा हा बायपास आहे. त्यावरून अवजड वाहतूक सुरू असते. रात्रीच्या अंधारात खड्डे दिसत नसल्याने अनेकदा अपघात झाले आहेत. बायपासचा सर्वांत पहिला टप्पा हा सुरू झाला. मात्र, आता त्याच्याकडे दुर्लक्ष झाले आहे.- ज्ञानेश्वर वाघ
शेंडी बायपासही खराब
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Oct 2017, 5:31 am