नगरः शहर व उपनगरामध्ये ज्या पद्धतीने धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येते, त्याप्रमाणेच धोकादायक झाडांचे सुद्धा सर्वेक्षण करण्याची गरज आहे. जेणेकरून वादळी वाऱ्यामुळे धोकादायक झाड पडल्यामुळे होणारी मोठी दुर्घटना टाळणे शक्य होईल. यामध्ये नागरिकांचा सुद्धा पुढाकार घेणे गरजेचे आहे. आपल्या भागात धोकादायक झाड असेल तर त्याची संबंधित यंत्रणेला माहिती देण्याची आवश्यकता आहे.- विजय मते.....
तर, दुर्घटना टाळणे शक्य
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Jun 2019, 5:42 am