बुऱ्हाणनगर: येथे ग्रामपंचायतच्या निधीतून बनवण्यात आलेले स्वच्छतागृह बऱ्याच दिवसांपासून बंद आहे. स्वच्छतागृहाच्या आवारात कचरा पडलेला आहे. परिसरातील नागरिकांची सोय व्हावी, यासाठी संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर हे स्वच्छतागृह सुरू करण्याची गरज आहे. तसेच या परिसरात नियमित स्वच्छता करण्याची गरज आहे. - अबुजर सय्यद.....
स्वच्छतागृह सुरू करावे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 May 2019, 5:41 am