नेप्तीनक्यावर कल्याण कडे जाणाऱ्या बसेस थांबतात प्रवासी घेतात/सोडतात आणि पुढे मार्गस्थ होत असतात.आता १/४५ आलेली बस स्टँड मध्ये थांबावी तशी १० मिनिटे दार उघडे टाकून उभी होती त्यामुळे वाहतुकीची कोंडी होतेच शिवाय हे धोकादायक आणि अपघाताला निमंत्रण देणारे आहे तेव्हा ड्रायव्हरने मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे म्हणजे अनर्थ होणार नाही.
निवांत थांबा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Jul 2017, 5:30 am