उन्हाळ्यास सुरुवात झाली असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. या दिवसात आग लागण्याच्या घटनाही घडत असतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात कचरा जाळण्याचे प्रकार थांबणे गरजेचे आहे. शहरात मात्र कचरा जाळण्याचे प्रकार सुरूच आहेत. सरकारी कार्यालयांच्या आवारात देखील कचरा जाळला जात आहे.
कचरा जाळणे थांबवावे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Mar 2019, 5:42 am