नगरः शहरामध्ये उभारण्यात आलेले बहुतांश पथदिवे हे रात्रीच्या वेळी बंद असतात. अप्पुहत्ती चौकामध्ये तर हे चित्र नेहमी दिसते. नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून पथदिवे हे रात्रीच्या वेळी सुरू ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी योग्य नियोजन महापालिकेने करावे.-अजय शहापूरकर
रात्रीच्या वेळी पथदिवे बंद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Feb 2018, 5:42 am