अ‍ॅपशहर

पाण्याची काळजी घ्यावी

Maharashtra Times 20 Aug 2016, 10:47 am
नगर : गेल्या काही दिवसांपासून शहराला गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे जलजन्य आजारांची भिती वाढली आहे. यासंबंधी नागरिकांनी ही काळजी घेण्याची गरज आहे. पाण्यात सध्या गाळ येत आहे. मात्र, तुरटी फिरविली की हा गाळ भांड्याच्या तळाला जात असल्याचे आढळून येते. महापालिकेच्या यंत्रणेवर विसंबून न रहाता, नागरिकांनी स्वतः ही दक्षता घ्यावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम take care of the water
पाण्याची काळजी घ्यावी



- अंकुश तरवडे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज