प्रदूषण आरोग्यास हानिकारक असल्याने दिवाळी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सगळ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. वर्षांतून एकदा दिवाळी येत असल्याने लोक फटाके वाजवल्याशिवाय राहत नाहीत. याबाबत स्वयंसेवी संस्था आणि शिक्षण संस्था दिवाळीपूर्वी प्रबोधन मोहीम हाती घेत असतात. पण त्याचा फारसा उपयोग होतो, असे वाटत नाही. तसेच सरकारी पातळीवर प्रबोधनाचे प्रमाण कमी आहे. हे प्रकार थांबण्यासाठी समन्वयातून मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. - दिनेश कुलकर्णी
सर्वांचे योगदान महत्त्वाचे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Oct 2019, 5:44 am