जिल्ह्यात दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळा सुरू होत असल्याने दुष्काळाची तीव्रता आधिक जाणवणार आहे. या काळात वन्यजीवांचे हाल होऊ नयेत यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. निसर्ग मित्र मंडळ व वन्यजीवांसाठी अशा पद्धतीने पाण्याची व्यवस्था करत आहे. नागरिकांनीही यामध्ये पुढाकार घ्यावा.
दुष्काळात वन्यजीवांसाठी चारा पाण्याची व्यवस्था आवश्यक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Feb 2019, 5:38 am