सावेडीः या उपनगरातील अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष केले आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण उपनगरातील अग्निशमन केंद्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून अग्निशमन विभागाची गाडी दिसत नाही. ही गाडी नादुरुस्त झाली असल्याचे सांगण्यात येते. पण उपनगराचा वाढता विस्तार पाहता नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून येथे दोन अग्निशमन बंब ठेवण्याची आवश्यकता असून हा विभाग सक्षम करावा.- महावीर पोखरणा.....
अग्निशमन विभाग सक्षम करावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Sep 2019, 5:43 am