वाडिया पार्कः येथील प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. या साचालेल्या गाळामुळे पुर्ण परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तरी महापालिका प्रशासनाने येथील साफसफाई करणे गरजेचे आहे. कारण याभागात दररोज फिरण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येत असून ही समस्या लवकरात लवकर सोडवणे गरजेचे आहे. - अबुजर सय्यद....
स्वच्छता करण्याची आवश्यकता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Aug 2019, 5:41 am