नागरदेवळे: या भागातील लक्ष्मीनगर येथे गेल्या काही दिवसांपासून कचरा साचलेला आहे. हा कचरा पावसामुळे भिजल्याने त्याची परिसरात दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. तरी लवकरात लवकर येथील कचरा उचलण्याची गरज आहे. - सागर चाबुकस्वार
कचरा उचलण्याची गरज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Nov 2019, 5:44 am