माणिक चौकः या चौकाजवळ असणाऱ्या दत्त मंदिराजवळील रस्त्यावर खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचत आहे. या साचलेल्या पाण्यामध्ये डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे येथील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे. जेणेकरून परिसरातील नागरिकांना दिलासा मिळेल. - निलेश नेवासकर.....
खड्ड्यांची दुरुस्ती करावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Sep 2019, 5:42 am