नगरः नगर-औरंगाबाद रस्त्यावरील गतिरोधक गायब झाले आहेत. तसेच या रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे देखील दिसू लागले आहेत. नगर शहरातून जाणारा हा महत्त्वाचा महामार्ग असल्यामुळे येथील समस्या सोडवण्याची गरज आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणेने उपाययोजना कराव्यात, तसेच लोकप्रतिनिधी यांनीही याबाबत पाठपुरावा करावा.- संजोग सुडके
समस्या सोडवण्याची गरज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Nov 2019, 5:43 am