लालटाकी रोडः या रोडवरील एका शाळेच्या आवारात कचरा पेटवण्यात आला होता. या कचऱ्यापासून निघणारा धूर रस्त्यावर येत होता. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांसह नागरिकांना त्रास होत होता. कचरा पेटवून दिल्यामुळे त्याचे होणारे दुष्परिणाम काय आहेत, याबाबत जनजागृती करण्यासाठी सर्वात प्रथम शाळा-महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम घ्यावेत, म्हणजे असे प्रकार बंद होतील. - अरविंद मुनगेल.....
कचऱ्यापासून निघणाऱ्या धुराचा त्रास
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Jul 2019, 5:41 am