पटवर्धन चौक परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात असे मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांचा वाहनचालकांना त्रास होत आहे. अपघात होण्याची शक्यता आहे. पायी जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे. प्रशासनाकडून काही वेळेस दुरुस्ती केली जात असली तरी थोड्याच दिवसांत पुन्हा रस्ता खराब होतो. त्यामुळे ही समस्या कायम आहे. या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
रस्त्यातील खड्ड्यांचा त्रास
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Sep 2019, 5:42 am