माळीवाडाः याभागात जुनी महापालिका इमारत असून त्याभोवती असणारी संरक्षक भिंतीची पडझड होत असून ती धोकादायक बनली आहे. येथे दिवसभर लोकांची रेलचेल सुरू असते. ही भिंत येथून जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे धोकादायक झालेली संरक्षक भिंत दुरुस्त करण्याची गरज आहे. - अबुजर सय्यद.....
भिंतीची दुरुस्ती करावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Aug 2019, 5:42 am