अ‍ॅपशहर

येथे अभियान पोहोचलेच नाही

Maharashtra Times 24 Jan 2017, 9:45 am
नगर : स्वच्छता सर्वेक्षणासाठी केंद्रीय पथक आले तेव्हा संपूर्ण शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. मात्र, बुरूडगाव रोडवरील गणेशवाडी भागात हे अभियान पोहोचलेले दिसत नाही. पथक आले परत गेले, तरीही तेथे कचरा कायम आहे. याकडे महापालिकेचा स्वच्छता विभाग वर्षानुवर्षे दुर्लक्ष करीत आला आहे. स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने हे काम होईल, असे वाटले होते, प्रत्यक्षात अभियान इकडे आलेच नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम there is no campaign
येथे अभियान पोहोचलेच नाही



- उदय काळे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज