कांद्याचे दर हे दिवसेंदिवस वाढत आहे. पण कांद्याचे दर वाढत असले तरी शेतकऱ्यांच्या पदरात नेमके किती पैसे पडतात, हा खरा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना कांद्याचे दर वाढत असल्याचा फायदा होतो का, हा खरा प्रश्न आहे. कांद्याचे दर वाढत असल्यामुळे व्यापाऱ्यांकडून साठेबाजी होणार नाही, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. - दिनेश कुलकर्णी
साठेबाजी होऊ नये
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Dec 2019, 5:45 am