भिंगारः येथील घासगल्लीमध्ये बऱ्याच दिवसापासून घाणीचे साम्राज्य आहे. या भागात दोन मंदिर असून येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. या भाविकांना घासगल्ली परिसरात असणाऱ्या कचऱ्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने त्वरीत याची गंभीर दखल घेऊन या परिसरात नियमित स्वच्छता राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. - सागर चाबुकस्वार
स्वच्छतेसाठी उपाययोजना कराव्यात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 May 2019, 5:40 am