नेप्ती चौकः येथून जवळ असणाऱ्या अमरधाममध्ये प्रवेश करण्यासाठी कल्याण रस्त्याच्या बाजूने सुद्धा प्रवेशद्वार आहे. परंतु अंत्ययात्रा ही गाडगीळ पटांगणासमोर असणाऱ्या प्रवेशद्वारावर येऊन थांबते, त्यामुळे येथे बऱ्याचवेळा वाहतूक कोंडी होते. येथील दुसऱ्या प्रवेशद्वाराचा पर्याय स्वीकारल्यास वाहतूक कोंडीची समस्या सुटू शकते.-दिनेश कुलकर्णी
वाहतूक कोंडीची समस्या सुटेल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Feb 2018, 5:33 am