शहरात रस्त्याच्या कडेला वाहने पार्क केली जात असल्याने वाहतुकीस अडथळा होतो. आता तर चारचाकी वाहनेही अशा पद्धतीने उभी असतात. त्यामुळे रस्ता अरुंद होत आहे. तसेच काही काळासाठी वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे वाहने पार्किंग करताना रहदारीस अडथळा होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
वाहतुकीस अडथळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Sep 2019, 5:42 am