अ‍ॅपशहर

वरातींना शिस्त हवी

Maharashtra Times 20 May 2017, 2:17 pm
सध्या लग्नसराई सुरू आहे. शहरातील मंगल कार्यालयांमध्ये विवाह सोहळे होत आहेत. बहुतेक मंगल कार्यालये हायवेवर किंवा महत्त्वाच्या रस्त्यांवर आहेत. तेथे पार्किंगची सोय नाही, त्यात लग्नाच्या वराती रस्त्यावरच काढल्या जातात. या मिरवणुका रस्ता अडवितात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. ज्या दिवशी लग्न तीथ असेल त्या दिवशी दुपारी आणि सायंकाळी कोणत्याही रस्त्याने गेले, तरीही वाहतुकीची कोंडी ठरलेलीच असते. पोलिसांना यामध्ये लक्ष घालून वरातींना शिस्त लावण्याची गरज आहे. पार्किंगच्या सोयीसाठी मंगल कार्यालय चालकांनाही नियम घालून देण्याची गरज आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम traffic jam problem
वरातींना शिस्त हवी


- प्रणव दिकोंडा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज