शहरातील नेप्ती चौकात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. या चौकात रिक्षा स्टँड असतानाही रिक्षा अस्ताव्यस्त पार्क केल्या जातात. कल्याण हायवे याच चौकातून जात असल्याने अवजड वाहने, एसटी बस तसेच चारचाकी वाहनांची या चौकात कायमच वर्दळ असते. त्यामुळे या चौकातील वाहतूक कोंडीची समस्या जटील झाली आहे. या वाहतूक कोंडीचा नागरिकांना त्रास होत आहे.
नेप्ती चौकात वाहतूक कोंडी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jul 2018, 5:38 am