नगरः वृक्षलागवड करण्याची मोहीम एकीकडे राबवण्यात येते. मात्र, दुसरीकडे मोठ्या झाडांवरच खिळे ठोकून फलक लावण्यात येतात. झांडावर खिळे ठोकून फलक लावण्याचे प्रकार बंद होण्याची गरज आहे. जेणेकरून संबंधित झाडांचे आयुष्य वाढेल. तसेच झाडांची काळजी घेण्याबाबत जनजागृती करण्यात यावी. झाडांना नुकसान करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. - संजोग सुडके
झाडांची काळजी घ्यावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Oct 2019, 5:42 am