अ‍ॅपशहर

शालेय रिक्षांचा त्रास

Maharashtra Times 30 Sep 2016, 12:23 pm
नगर : रिक्षामध्ये शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी सरकार आणि कोर्टाने वेळोवेळी नियम घालून दिले आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. रिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याचे प्रकार सुरूच आहेत. याकडे पालकही लक्ष देत नाहीत. पोलिस आणि आरटीओसुद्धा कारवाई करीत नाहीत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ रोजचाच झाला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम trouble school auto ricksha
शालेय रिक्षांचा त्रास


- गणेश बाबर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज