शहरातील रस्त्यांवर अजूनही अवजड वाहतूक सुरू आहे. या अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते. या वाहनांसाठी बायपास मार्ग आहे तरी देखील ही वाहने शहरात प्रवेश करत आहेत. शहराला जोडणाऱ्या महामार्गावरील रस्त्यांवर वाहतूक पोलिस नियुक्त करावेत. तसेच अवजड वाहने शहरात येणार नाहीत, याची दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.
अवजड वाहतूक बंद करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Sep 2018, 5:36 am