अ‍ॅपशहर

पाणीगळती सुरूच

Maharashtra Times 22 Apr 2017, 1:42 pm
वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढली असून धरणांतील पाण्याचेही बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे पाणीपातळी झपाट्याने घडत असून पाणीटंचाईची चाहूल लागली आहे. असे असूनही पाणीगळतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. धरणांतून पाणी घेऊन येणाऱ्या पाइपलाइनला ठिकठिकाणी गळती लागलेली असल्याने शहरात येण्यापूर्वीच पाणी वाया जात आहे. त्याची दुरुस्ती करण्याची करून पाणीबचतीचे अन्य उपायही केले पाहिजेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम wastege water
पाणीगळती सुरूच


- अतुल सुपेकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज