दिल्लीगेटः सध्या जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. याकाळात पाण्याचा व्यवस्थित वापर करणे गरजेचे आहे. मात्र, दिल्लीगेट येथे एक पाण्याचा व्हॉल्व्ह लिकेज झाला असून येथून पाण्याची गळती होत आहे. पाण्याचा अशा पद्धतीने अपव्यय चुकीचा असून लवकरात लवकर हा व्हॉल्व्ह दुरुस्त करावा.- अरविंद मुनगेल......
पाण्याची गळती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Nov 2018, 5:36 am