इंद्रायणी चौकः नगर-औरंगाबाद रोडवरील इंद्रायणी चौक परिसरातील महापालिकेच्या पाण्याचा व्हॉल्व असून यामधून दररोज हजारो लिटर पाण्याची गळती होत आहे. नगर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून ग्रामीण भागात पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ येत आहे. तर, दुसरीकडे हजारो लिटर पाण्याची गळती होऊन पाण्याचा अपव्यय होत असून हा व्हॉल्व दुरुस्त करण्याची गरज आहे. - अबुजर सय्यद.....
पाणी गळती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Apr 2019, 5:40 am