नगरः ग्रामीण भागात पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. दुसरीकडे जिल्हाधिकारी निवासस्थानाकडे जाणाऱ्या प्रवेशद्वारावरच जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. अशा पद्धतीने पाण्याचा अपव्यय होत असेल तर त्याकडे तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे. महापालिकेने तातडीने दखल घेऊन येथील पाइपलाइनची दुरुस्ती करून पाणीगळती थांबवणे आवश्यक आहे. - महावीर पोखरणा
पाणी जातेय वाया
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 May 2019, 5:41 am