नगरः शाळा- कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येते. मात्र, मुलांच्या आरोग्याचा विचार करून पिण्याच्या पाण्याची टाकी वेळोवेळी स्वच्छ करण्याची गरज आहे. तसेच विद्यार्थ्यांना पिण्यासाठी देण्यात येणारे पाणी हे शुद्ध आहे का, याची सुद्धा मनपाच्या आरोग्य विभागाने तपासणी करावी. जेणेकरून मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. - अरविंद मुनगेल
पाण्याची तपासणी करावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Oct 2018, 5:37 am