नगरः मुबलक पाणी पुरवठा होत असल्यामुळे काही भागात पाणी रस्त्यावर वाहत असल्याचे दिसते. परंतु यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. हा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. पाणी वाया जाणार नाही, यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी.- ऋषिकेश शिंदे
पाण्याचा अपव्यय
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jun 2018, 5:42 am