नगरः शहरावर पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवलेले असताना शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होताना दिसतोय. बहुतांश नागरिक पाण्याचा वापर गाड्या धुण्यासाठी, घरासमोरील रस्ता धुण्यासाठी करतात. पाण्याचा सुरू असलेला अपव्यय थांबवण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र पथके स्थापन करण्याची गरज असून या पथकानी शहरात पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाई करावी.- महावीर पोखरणा.....
पाण्याचा अपव्यय
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 May 2019, 5:40 am