अ‍ॅपशहर

अशा आगी कधी थांबणार?

Maharashtra Times 10 Dec 2016, 10:38 am
नगर : कचरा गोळा करायचा आणि तो उचलून नेण्यापेक्षा पेटवून द्यायचा, असे प्रकार शहरात सरार्स सुरू आहेत. मात्र, कचरा पेटविताना साधी दक्षताही घेतली जात नाही. यामुळे एखद्या वेळी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहनांच्या शेजारी असलेले कचऱ्याचे ढीगही पेटवून दिले जातात. त्यामुळे आग भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिक यातून बोध घेणार नसतील तर महापालिकेने आता पोलिसांच्या मदतीने अशा नागरिकांवर कारवाई करण्याची गरज आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम when will stop this
अशा आगी कधी थांबणार?



- प्रणव दिकोंडा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज