दि. १०/७/२० पासुन आपल्या शहरात लाँकडावुन जाहीर झाला . तत्पुर्वी दि. ९/७/२० रोजी शहरात ३३४ करोणा रुग्नाची नोंद झाली होती . दि. १३/७/२० रोजी ऊचांक ३५० रुग्नाची नोंद झाली . शासकीय स्थरावर यत्रंणा त्यांच्या पद्धतीने सर्व प्रयत्न करत आहेत . करोनाची साखळी खारोखरंच तोडायची असेल तर सर्वांनी जबाबादारीने व हे शहर माझे आहे व शहरात राहानारे आम्ही सर्वजन एकाच कुटुंबातील आहोत असे समजुन सर्वांनी एकमेकांची काळजी स्वतः हुन घ्यावी . शासनाने ठरवुन दिलेले नियम ऊद. नाका तोंडावर मास लावने.. एकमेकांना न भेटने . गर्दीत न जाने. वारंवार हात धुने . सँनिटायजरचा वापर करणे . सार्वजनिक ठिकाणी न थुंकने . विनाकारण बाहेर पडने. ही झाली सर्व सामान्याची जबाबादारी . अनलाँकच्या काळात शासकीय यंत्रणेनी सार्वजनिक ठिकाणी जसे गुलमंडी. औरंपुरा. निराला बाजार . जाधव मंडी. अश्या अन्य गर्दीच्या ठिकाणी सँनिटायजर करावे व जागोजागी पोलिस बदोंबस्त वाढवावा . ही शासनाची जेवढी जबाबादारी आहे तेवढीच आम जनतेची सुद्धा जबाबादारी आहे. तरच ही करोनाची साखळी तुटू शकते अन्यथा असे कीतीही लाँकडावुन केले तरी उपयोग होनार नाही... सुभाष डाखोरे ९४२३४५११३७
लाँकडावुन. ची मुदत संपल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jul 2020, 5:30 am