वरील निर्णय योग्यच वाटतो.मात्र जनतेच्या कामात वेळकाढूपणा करणार्यांवर तात्काळ कार्यवाही करण्याची तरतूद आसावी.या निर्णयाने ईंधन बचत,वेळेची बचत व आर्थिक बचत तर होईलच शिवाय कुटुंबातील सदस्यांसह राहल्याने नातेसंबंध दृढ होऊन सामाजिक स्वास्थ्य सुधारेल.कर्मचाऱ्यांसाठी एसओपी लावून जनतेला धीर दूयावा..असेवाटते.....शरद लासूरकर औरंगाबाद
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ५दिवसाचा आठवडा....
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Feb 2020, 5:46 am