औरंगाबाद रेल्वेस्थानकाच्या आतमध्ये असे चेंबर तुटलेले आहे याकडे कुणाचेही लक्ष नाही. याठिकाणी रोज वाहनाची तसेच रेल्वेस्थानकावर येणा-या नागरीकाची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. कित्येक नागरिक आणि वाहनधारक या तुटलेल्या चेंबरमध्ये पडुन जखमी झालेत. रात्रीच्या वेळी तर जास्तीचे अपघात याठिकाणी होतात. तुटलेल्या चेंबरमध्ये कोणी पडु नये म्हणुन सुरक्षा म्हणून काही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि संबधित कार्यालयाने याकडे लक्ष देऊन हा प्रश्न तात्काळ सोडवावा. मनिष नरवडे जिल्हा अध्यक्ष रिपाई (खरात) विद्यार्थी आघाडी
चेबरमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Oct 2019, 5:48 am