औरंगाबादमधील कोणत्याही रस्यावर जा हे चित्र दिसतेच दिसते.एन12 सिडकोतील डी मार्ट समोर अशाप्रकारचे चित्र नेहमीचीच कथा झालीय.आधीच खड्ड्यांमुळे रस्ता फारच कमी शिल्लक राहिलाय.त्यात सीट मिळविणे,उतरविण्याची घाई म्हणून अशाप्रकारे रिक्षांचालकाची मनमानी चालते.इतरांना याचा खूप त्रास होतो.अशा ठिकाणी पोलीसबंदोबस्त व रस्तादुरूस्ती होईल काय ? शरद लासूरकर औरंगाबाद
रिक्षांचालकाची मनमानी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Aug 2017, 5:31 am