भोकरदन शहराला पानी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टकिखाली व् आजु बाजूला घानीचे प्रचंड साम्राज्य निर्माण झाले असून नगरपरिषद प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष होत आहे . पाण्याच्या टाकी ख़ाली डुकर, कुत्रे यांचा नेहमी वावर असतो.न प शहराला अशुद्ध पानी पुरवठा करत आहे. अधिकारी खुर्चीवरून उठायला तयार नहीं. त्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.स्वच्छ भारत सुंदर भारत या संकल्पनेला न.प भोकरदने हरताळ फसली आहे जिल्हाधिकारी जालना यांनी लक्ष् देण्याची गरज आहे.
भोकरदन शहराला अती शुद्ध पानी पुरवठा करणारी न प
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jul 2017, 5:35 am