अ‍ॅपशहर

कचरा जाळल्याने नागरिक त्रस्त

Maharashtra Times 17 Feb 2017, 10:41 am
जवाहर कॉलनी परिसरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेजवळ कचरा जाळला जातो. त्याच्या धुराचा नागरिकांना त्रास होत आहे. शहरात सर्रास कचरा जाळण्याची पद्धत सुरू झाली असून, त्यावर प्रशासनाचा कुठलाही अंकुश नाही. त्याचा सर्वसामान्य नागरिकांना फार त्रास होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम civilian suffering due to waste burning
कचरा जाळल्याने नागरिक त्रस्त



- राहुल काळे, औरंगाबाद

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज