जुनाबाजार, अपाेस्टॉलिक स्कूलसमाेर परतीच्या पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना खूपच त्रास भाेगावा लागत आहे, खड्ड्यातून दुचाकी, रिक्षा, चारचाकी चालविणे दिव्यच ठरत आहे. चाैराहा ते दिवाणदेवडीत यापेक्षाही बिकट परिस्थिती असल्याने निवडणूक झाली आता तरी रस्ते सुधारा असे नगरसेवक, आमदार, खासदारांना मागणे आहे.
परतीचा पाऊसाने दैना
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Oct 2019, 5:45 am