शहागंज परिसरात राज क्लाथ च्या बाजूला धोकादायक इमारत अजूनही मोडकळीस अवस्थेत आहे. ही इमारत मुख्य रस्त्याच्या बाजूला आहे. महानगर पालिका अधिकारी यांनी अश्या इमारतीचे परीक्षण करून पडून टाकावे, नसता जीवितहानी होऊ शकते. शहरात अश्या इमारती आहे परुंतु त्याकडे काही नागरिक दुर्लक्ष करीत आहे. कोणतीही जिवीतहानी होऊ नये यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे.
धोकादायक इमारती लवकर पडावे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Jan 2020, 5:45 am