औरंगाबाद- ःशहरात अनेकठिकाणी शालेय विद्यार्थी रिक्षाःमधून शाळेत जातात.आता हेच पहा ना रिक्षामध्ये कोंबून कोंबून विद्यार्थी डांबले जातात.ना पोलिसांचा धाक ना आरटीओकडून तपासणी ! आपघात झाला तर कोण जबाबदार ? पालकांचे दुर्लक्ष कारण त्याःना याचे गांभिर्य कळत नाही का ? कळते पण त्यांचेजवळ वेळच नाही ना ! कमीतकमी यापुढे तरी जागरुक नागरिक,पालक तसेच पोलीस व आरटीओ लक्ष घालतील काय ? बघा आपलेच चिमुटृले आहेत त्यांची काळजी कोण करणार ? नियमानुसार परवानगी आहे तेव्हढेच विद्यार्थीं रिक्षांमध्ये बसवावेत.व धोका टाळावा .अशी जनतेकडून मागणी होत आहे....शरद लासूरकर सिडको औरंगाबाद-
शालेय विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतूक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Nov 2019, 5:43 am