चेलीपुरा जवळच्या धोबीघाट येथे धोकादायक डिपि मनपाने बसवलि परंतु ती काहि महिन्यापासुन असुरक्षित,वाटत,आहे. नगरसेवकांनी वेळोवेळी लेखी सुचेना देऊनही मनपा अभियंतासह सहकारी कानाडोळा करीत आहे. स्थानिक रहिवासीयांचे मुलांना अपघात होऊ शकतो,तसेच संरक्षक भिंती मोडकळीस आलेली आहे. असे निवेदननुसार कळविले आहे.
धोबीघाट,चेलीपुरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jul 2019, 5:45 am